TV9 Marathi
अशोक खरात प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणात आरोप झाल्यानंतर माजी मंत्री दीपक केसरकर यांनी खळबळजनक विधान करत स्वतःवर होत असलेल्या आरोपांना उत्तर दिले आहे. “अशोक खरातला 39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?” असा सवाल केसरकर यांनी उपस्थित केला.
Go to News Site