TV9 Marathi
युद्धजन्य परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले, “सर्वसामान्य माणूस छत्रपती संभाजी नगरमध्ये रिक्षा घेऊन मंत्र्यांच्या दारात पोहोचतो. हॉटेलमध्ये जेवण व्यवस्थित मिळत नाही, मुलांच्या कॉलेज कॅन्टिनमध्येही जेवण व्यवस्थित मिळत नाही. मंत्रिमंडळात मंत्री एकमेकांना सिलिंडरवरून पत्र लिहित आहेत. हे क्रायसिस आहे.”
Go to News Site