TV9 Marathi
आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅस बुकिंग करूनही वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याने हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये हॉटेल्स बंद पडली असून गॅसवर चालणारे छोटे-मोठे व्यवसायही ठप्प झाले आहेत.
Go to News Site