सांगली शहरामध्ये एक तर जतमध्ये दोन ठिकाणी अशा एकाच दिवसात तीन हत्येचे गुन्हे घडल्याने सांगली जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे.