TV9 Marathi
भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी भोंदू अशोक खरात प्रकरणावरून गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. खरात याला विधान परिषदेवर आमदार करण्यासाठी तसेच स्वतःला मंत्रीपद मिळण्यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी त्यांची भेट घेतली का?, असा सवाल देसाई यांनी उपस्थित केला आहे.
Go to News Site