TV9 Marathi
जालना जिल्ह्यात काल सायंकाळच्या सुमारास आणि मध्यरात्री झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना प्रचंड तडाखा बसला आहे. विशेषतः बदनापूर तालुक्यातील सोमठाणा परिसरातील द्राक्षांच्या बागा मोठ्या प्रमाणात नष्ट झाल्या आहेत.
Go to News Site