TV9 Marathi
राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मंत्रिमंडळाने एकूण सहा मोठे निर्णय घेतले आहेत. या निर्णयांमुळे सामान्य जनतेला तसेच शेतकऱ्यांना खूप फायदा होणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचाही निर्णय या बैठकीत झाला.
Go to News Site