TV9 Marathi
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. या पावसाचा मोठा फटका शेती पिकांना बसत आहे. त्यामध्येच आजही भारतीय हवामान विभागाने पावसाचा अत्यंत मोठा अंदाज वर्तवला आहे. आजही पावसाचा ऑंरेज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आला.
Go to News Site