TV9 Marathi
हनुमान जन्मोत्सव हा त्यांच्या भक्तांसाठी अत्यंत पवित्र व शुभ मानला जातो. असे मानले जाते की या दिवशी खऱ्या मनाने पूजा आणि नैवेद्य अर्पण केल्याने जीवनातील दुःख, भीती आणि अडथळे दूर होतात. चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊयात नैवेद्यात कोणते पदार्थ अर्पण करावेत.
Go to News Site