TV9 Marathi
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर पक्षाचे नेते सुनील तटकरे यांनी भूमिका बदलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विलिनीकरणाचा मुद्दा हा स्थानिक निवडणुकांपुरताच मर्यादित असल्याचे तटकरे सांगत होते. मात्र, आता त्यांनी या विषयावर वेगळेच विधान करत राजकीय चर्चांना उधाण आणले आहे.
Go to News Site