TV9 Marathi
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विविध घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Go to News Site