एका प्लेटिंगच्या कारखान्यात मजूरांमध्ये किरकोळ कारणांनी भांडणे होऊन त्यांनी एकमेकांवर एसिड हल्ला केल्याने सात ते आठ जण होरपळले गेल्याची धक्कादायक घटना मालाड येथील प्रभाग क्रमांक 42, पालनगर भागात घडली आहे.