नागोठणे जवळील सुकळी खिंडीत मुंबई-गोवा महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघात झाला असून २ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. चालकाच्या बेदरकारपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.