TV9 Marathi
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत असून, या प्रकरणाला आता अधिकच वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर तृप्ती देसाई यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहेत. देसाई यांनी सांगितले की, समता नागरी पतसंस्थेमध्ये 100 पेक्षा अधिक बनावट खाती उघडण्यात आली होती.
Go to News Site