TV9 Marathi
मुंबई महापालिकेतील प्रशासकीय कारभाराच्या काळात काढण्यात आलेल्या सुमारे एक हजार कोटी रुपयांच्या टेंडरला रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, “भ्रष्टाचारमुक्त मुंबई” हे त्यामागील प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. या निर्णयावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Go to News Site