TV9 Marathi
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणूक चर्चेत आहे. शरद पवार गटाने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याने महाविकास आघाडीत मतभेद दिसू लागले आहेत. संजय राऊत यांनी शरद पवार गटाला कानपिचक्या देत, इतर कोणी निवडणूक लढवल्यास विरोध करू नये असे सूचित केले. यामुळे आघाडीत बारामतीवरून वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत, असे राऊत म्हणाले.
Go to News Site