TV9 Marathi
आयपीएल स्पर्धेत फलंदाज आणि गोलंदाजांची चर्चा होत असते. पण काही आपल्या क्षेत्ररक्षणामुळे चर्चेत असतात. खरं क्रिकेटमध्ये कॅचेस विन मॅचेस असं म्हंटलं जातं. त्यामुळे क्षेत्ररक्षण किती महत्त्वाचं आहे हे अधोरेखित होते. मागच्या पाच वर्षातील सर्वात बेस्ट क्षेत्ररक्षकाबाबत जाणून घेऊयात.
Go to News Site