TV9 Marathi
गेल्या काही दिवसांपासून पाऊस सतत हजेरी लावत आहे. या पावसामुळे मोठे नुकसान होत आहे. यादरम्यानच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. पुढील काही दिवस राज्यात पाऊस कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
Go to News Site