TV9 Marathi
नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. अंजली दमानिया यांनी खरातच्या राजकीय नेत्यांसोबतच्या कॉल डिटेल्सचा खुलासा केला, ज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रुपाली चाकणकर यांच्याशी झालेल्या संवादाची माहिती दिली. यावर संजय राऊत यांनी मुख्यमंत्री कार्यालयातूनच ही माहिती दिली जात असल्याचा दावा केला आहे. सरकारमधील काही स्वकीयच निशाण्यावर असल्याचा राऊतांचा आरोप धक्कादायक आहे.
Go to News Site