TV9 Marathi
राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून बदल होताना दिसत आहेत. एप्रिल महिन्यातही जोरदार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामध्येच आजही भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा अंदाज वर्तवला होता.
Go to News Site