TV9 Marathi
महायुती सरकारच्या 'लाडकी बहीण' योजनेच्या यशानंतर, उल्हासनगर महानगरपालिकेने शालेय विद्यार्थिनींसाठी 'लाडकी विद्यार्थिनी योजना' घोषित झाली आहे. याअंतर्गत ७वी ते १२वीच्या मुलींना दरमहा ५०० रुपये शिष्यवृत्ती थेट बँक खात्यात जमा होईल. मुलींचे शिक्षण टिकवून ठेवणे आणि आर्थिक मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे, ज्यामुळे त्यांच्या शिक्षणातील गळती थांबेल.
Go to News Site