TV9 Marathi
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला असून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चा रंगली आहे. बजेट अधिवेशनावेळी त्यांनी “महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार” असे सूचक विधान केले होते. आता बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी या वक्तव्यावर पुन्हा भाष्य केले आहे. माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, महायुतीमधील “भूकंप” हा अशोक खरात प्रकरणातून सुरू झाला आहे.
Go to News Site