गेल्या 38 दिवसांपासून आखाती देशांमध्ये युद्ध सुरु आहे. यावर तुमचं मत काय विचारताच संजय राऊतांनी स्पष्ट मत मांडलं. तसेच इराणचं तोंडभर कौतुकही केलं. नेमकं काय म्हणाले संजय राऊत?