TV9 Marathi
गेल्या काही दिवसांपासून राज्यात सतत पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा इशारा दिला.
Go to News Site