TV9 Marathi
इराण आणि अमेरिका युद्धामुळे जग एका वेगळ्या संकटात आहे. ऊर्जेचा प्रश्न गंभीर आहे. यादरम्यानच भारताच्या मदतीला रशिया धावून आला. भारताला मोठ्या प्रमाणात तेल पुरवठा रशियाकडून केला जात आहे. यादरम्यानच थेट मोठी ऑफरही देण्यात आली.
Go to News Site