TV9 Marathi
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला असून ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांनी वातावरण तापले आहे. चार वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी शिवसेनेत मोठी फूट पडली होती. दरम्यान, आता पुन्हा ‘ऑपरेशन टायगर’ राबवले जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Go to News Site