TV9 Marathi
राजस्थानमधील जयपूरचा जयगड किल्ल्यात 1976 मध्ये आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी खजिन्याच्या शोधासाठी चक्क सैन्य पाठवले होते, अशी चर्चा आजही रंगते. सरकारने खजिना नसल्याचं सांगितलं, पण रात्री ट्रकमधून काय वाहून नेण्यात आलं? मध्य रात्री दिल्ली-जयपूर महामार्गावर झालेली लष्करी हालचाल कशाची होती? अशा मथळ्याच्या बातम्या त्यावेळी प्रसिद्ध झाल्या होत्या.
Go to News Site