TV9 Marathi
गेली तीन वर्षे निष्क्रिय असलेली आणि शून्य शिल्लक असलेली बँक खाती 15 एप्रिलपर्यंत ॲक्टिव्ह न केल्यास ती बंद केली जातील. फसवणुकीचा धोका टाळण्यासाठी बँकेने हा निर्णय घेतला आहे. आपले खाते बंद होण्यापासून वाचवण्यासाठी लवकरात लवकर जवळच्या शाखेत जाऊन KYC प्रक्रिया पूर्ण करा. कोणती आहे ही बँक ?
Go to News Site