51 वर्षांपासून सर्वांचं आवडतं आहे हे गाणं. जेव्हा-जेव्हा नातं तुटते तेव्हा प्रत्येकाला येते या गाण्याची आठवण. आजही ऐकताना डोळ्यात येतात अश्रू.