TV9 Marathi
मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर सर्वात मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना फोन केला आहे. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली.
Go to News Site