TV9 Marathi
राज्यातील हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी उष्णता अशी स्थिती आहे. त्यामध्येच आता भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. राज्यात उष्णता वाढणार आहे. नागरिकांनी दुपारच्यावेळी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे.
Go to News Site