TV9 Marathi
इराण आणि अमेरिका युद्धाची थेट झळ भारताला बसताना दिसली. भारतात एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा आहे. होर्मुज खाडी बंद असतानाही इराणने भारताचे काही जहाज सोडले. आता भारतासाठी होर्मुज खाडीतून अत्यंत आनंदाची बातमी पुढे येत आहे.
Go to News Site