TV9 Marathi
आर्य चाणक्य हे एक विचारवंत होते, त्यांचे विचार आजच्या काळातही मार्गदर्शकाची भूमिका बजावतात. चाणक्य म्हणतात जे छोट्या विचारांची माणसं असतात, ते आयुष्यभर संपत्तीच्या मागे धावतात, परंतु असे लोक आपल्या आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकत नाही. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
Go to News Site