मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा ३२ टक्क्यांवर आल्याने मुंबईत ६ टक्के पाणी कपातीचा इशारा; महापौर रितू तावडे यांनी नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले.