TV9 Marathi
नाशिकच्या आयटी हबमध्ये धर्मांतरणाचे प्रकरण चांगलेच तापले आहे. आता या प्रकरणात अमृता फडणवीस यांनी देखील आपले मत मांडले आहे. कार्यालयाच्या ठिकाणी असे होते याचा आपल्याला देखील अनुभव असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आजकाल लव्ह जिहादची प्रकरणे खूप भयानक आहेत. त्यांच्यावर योग्य कारवाई झाली पाहिजेच आता आपल्या मुलींनी थोडं जागृक राहाणे गरजेचे आहे. आपली संस्कृती फॉलो केली […]
Go to News Site