TV9 Marathi
लोकसभेत शुक्रवारी केंद्र सरकारने महिला आरक्षण अर्थात नारी शक्ती वंदन विधेयक मांडलं होतं ते विधेयक नामंजूर झालं. हा सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मात्र याच मुद्यावरुन राजकारण पेटलं आहे. नुकतीच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार, संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सरकारला खडे बोल सुनावले.
Go to News Site