Pravin Togadia : "हिंदू समाजाने खरेदी-विक्री व रोजगारात परस्परांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. शाळा-कॉलेजांमध्ये ‘सावधान अभियान’ राबवून मुलींना जागरूक करण्यावर भर देण्यात येणार आहे"