TV9 Marathi
संसाराचा गाडा परस्पर विश्वासाने चालत असतो. छोट्या मोठ्या तक्रारीने संसाराची रंगत कमी होत जाते. झालेल्या क्षुल्लक चुकांचा बाऊ न करता संसार हसतखेळत एकमेकांच्या दु:खावर फुंकर घालत आणि उणीवांवर दुर्लक्ष करीत पुढे जात असतो. मात्र यवतमाळ येथे विपरीत घडले...
Go to News Site