TV9 Marathi
नाशिक शहरातील एका नामांकित मल्टिनॅशनल आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रकरणाने राज्यभर खळबळ उडवली आहे. अलीकडेच यासंबंधात एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. नाशिकमधील या आयटी कंपनीची संपूर्ण राज्यातील भरती प्रक्रिया थांबवली गेली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार अर्जदारांच्या सर्व कागदपत्रांचा तपास होणार आहे.
Go to News Site