TV9 Marathi
राळेगाव तालुक्यातील आदिवासी मुली बेपत्ता होण्याच्या घटनांनी जिल्ह्यात चिंता वाढली आहे. मागील सहा महिन्यांत तब्बल 34 मुली गायब झाल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणात मानवी तस्करीचा संशय व्यक्त केला जात आहे. काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये मुलींना फसवून बाहेरच्या राज्यांमध्ये पाठवल्याचे प्रकार उघड झाल्याचं सांगितलं जात आहे.
Go to News Site