TV9 Marathi
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, ते आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये संयमाचा सल्ला देतात. चाणक्य म्हणतात काही प्रसंग असे असतात तिथे गप्प बसण्यातच शहाणपण असतं, अन्यथा तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
Go to News Site