TV9 Marathi
राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून बदल होत आहे. कधी पाऊस तर कधी उष्णता अशी स्थिती आहे. त्यामध्येच राज्यावर मोठं संकट आहे. भारतीय हवामान विभागाने नुकताच अत्यंत मोठा इशारा दिला. पुढील काही तास धोक्याची असणार आहेत.
Go to News Site