TV9 Marathi
सध्याच्या घडीला जगावर मोठं संकट आहे. होर्मुज खाडीत तणाव कायम आहे. होर्मुज खाडीतील तणाव दूर होताना दिसत नाही. त्यामध्येच भारताने जे केले ते जगातील एकही देशाला जमले नाही. होर्मुज खाडीत गोळीबार झालेले जहाज मुंबईत दाखल होईल.
Go to News Site