TV9 Marathi
नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीत तरुणींवर लैंगिक शोषण आणि धर्मांतरणाचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली. या प्रकरणानंतर महाराष्ट्र शासनाने तातडीने कठोर पावले उचलली आहेत. कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी राज्यातील आयटी कंपन्यांना कर्मचाऱ्यांवर जबरदस्ती न करण्याचे निर्देश दिले. कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी विशेष अभ्यास गट स्थापन करण्याचे तसेच तक्रारींची नोंद घेण्यासाठी सीआयएस प्रणाली वापरण्याचे आदेश दिले आहेत.
Go to News Site