TV9 Marathi
ठाण्यात वाढत्या उष्णतेमुळे पाण्याची टंचाई तीव्र होत असून, त्यावर उपाय म्हणून ठाणे महानगरपालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरातील वॉशिंग सर्व्हिस सेंटर्सवर निर्बंध घालण्यात आले असून, आजपासून 10 जूनपर्यंत दुचाकी आणि चारचाकी वाहने धुण्यास बंदी घालण्यात आली आहे.
Go to News Site