TV9 Marathi
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने सुरक्षेचं कारण पुढे भारतात आयोजित टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेवर बहिष्कार घातला होता. आडमुठेपणा करणाऱ्या बांगलादेशला आयसीसीने मोठा झटका दिला आहे. मात्र आयसीसीच्या बांगलादेशवरील कारवाईमागील कारण दुसरं आहे. जाणून घ्या.
Go to News Site