TV9 Marathi
आगामी २०२९ विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्रमक रणनीती आखली आहे. १२ मंत्र्यांकडे २२ जिल्ह्यांची जबाबदारी सोपवत 'संपर्क मंत्री अभियान' सुरू करण्यात आले असून, विजयासाठी 'थ्री-पॉइंट मिशन' राबवण्यात येणार आहे.
Go to News Site