TV9 Marathi
महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर भाजपने राज्यभरात काढलेल्या जनआक्रोश मोर्च्यावरून राजकीय वाद अधिकच तीव्र झाला आहे. मुंबईतील जांबोरी मैदान परिसरात झालेल्या या मोर्चामुळे मोठी गर्दी झाली आणि वाहतूक कोंडी निर्माण झाली. यामुळे संतप्त झालेल्या एका महिलेने थेट मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारत संताप व्यक्त केला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरण अधिकच चर्चेत आलं आहे.
Go to News Site