TV9 Marathi
आयपीएल 2026 स्पर्धेत ऋतुराज गायकवाडची बॅट शांत आहे. आतापर्यंत खेळलेल्या सातही सामन्यात त्याची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यातही काही खास करू शकला नाही. त्यामुळे कर्णधार नसता तर काय झालं असतं? असा प्रश्न विचारला जात आहे.
Go to News Site