GK : भारतातील अशी नदी जिचे अर्धे पाणी गोड आणि अर्धे खारट, नेमकं कारण काय? | Collector
TV9 Marathi
GK : भारतातील अशी नदी जिचे अर्धे पाणी गोड आणि अर्धे खारट, नेमकं कारण काय?
Unique River : भारतात शेकडो नद्या आहेत, मात्र यातील काही नद्या एकदम अनोख्या आहेत. भारतात एक अशी नदी आहे जिचे अर्धे पाणी खारट आणि अर्धे पाणी गोड असते. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.